Analyse @PawarSpeaks's tweets
@PawarSpeaks
| 2,872,531 followers
@Jayant_R_Patil या देशातील बड्या लोकांनी पैसे थकवले. त्यामुळे असंख्य बँका अडचणीत आल्या आहेत. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेतून त्यांचे ८६ हजार कोटी भरले. आमच्या शेतकऱ्यांनी पैसे थकवले तर जप्ती आणली जाते. हा अन्याय का?