Analyse @NCPspeaks's tweets
@NCPspeaks
| 751,371 followers
मोदी काळात भारतीय पर्यावरणाचं नेमकं काय भलं झालं? नमामि गंगेसारख्या प्रकल्पाची अवस्था गंभीर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी २२ शहरं भारतातली आहे, अस सांगून मोदी सरकारचे अपयशचं अधोरेखित केले आहे.
#अपयशाची_वर्षपूर्ती #Modi1Year https://t.co/XuO9TFt3mI
#अपयशाची_वर्षपूर्ती #Modi1Year https://t.co/XuO9TFt3mI